या लोकांना मिळणार अटळ बांबू समृद्धी योजना, जाणून घ्या फायदे
Maharashtra Atal Bamboo Samruddhi Yojana अटल बांबू समृद्धी योजना पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारने २०१९ मध्ये सुरू केली. ही योजना सुरू करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे जगभरात होत असलेल्या तीव्र हवामान बदलांना तोंड देणे आणि महाराष्ट्रात बांबू लागवडीला प्रोत्साहन देणे. अभ्यासानुसार, बांबूमध्ये तापमान नियंत्रण आणि नैसर्गिक हवामान बदलांना समर्थन देणारी अनेक वैशिष्ट्ये आहेत. म्हणून महाराष्ट्रात अधिकाधिक बांबू लागवड … Read more